२१ व्या शतकात तगण्यासाठी
.jpg)
पर्यावरणीय संतुलन हा आजचा अत्यंत कळीचा विषय केंद्रस्थानी ठेवून मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये (अन्नधान्य निर्मिती, पाणी, ऊर्जा, कचरा व्यवस्थापन इ.) आपल्याला नेमके काय बदल करावे लागतील, कसे करावे लागतील हे सविस्तरपणे मांडणारी प्रियदर्शिनी कर्वे यांची लेखमालिका.