Why I love concerts?
Dr. Maithili Rajendra
०९ सप्टेंबर २०२६
What is it about live music that makes a concert feel like much more than a performance? For Dr. Maithili Rajendra, it is the anticipation, the friendships, the chaos, the travel, the shared excitement, and that unmistakable feeling of being part of a crowd that loves the same music. From negotiating her first concert with her parents to discovering cities, public transport and unexpected friendsh…
Privilege and Reservation: A Personal Dilemma
Dr. Mitali Rajendra
०९ सप्टेंबर २०२६
The debate around reservation is rarely as simple as merit versus equality. Questions of caste, privilege, economic security and historical exclusion often overlap in ways that are difficult to capture in social media arguments or political binaries. Dr. Mitali Rajendra brings a deeply personal perspective to this conversation, shaped by belonging to a historically marginalised community while als…
Reimagining Education in India
Minal B
०९ सप्टेंबर २०२६
In this essay, Minal B. reflects on what it means to pursue an academic interest in a system where educational choices are often narrowed long before students are ready to make them. Drawing from her own experience of trying to find a path into astrophysics, she examines the gaps in career guidance, access, and opportunity that shape how young people imagine their futures. Minal brings together pe…
मै धरा की धूल हूं?
जुलेखा विकास शुक्ल
०३ सप्टेंबर २०२६
महिला दिनाच्या निमित्ताने स्त्रीच्या त्यागाचा आणि संघर्षाचा गौरव करताना आपण तिच्या आत्मसन्मानाचा आणि समानतेचा विचार कधी करणार? ‘वाढत्या घटस्फोटांना जबाबदार कोण?’ या प्रश्नातून सुरू झालेली ही चर्चा स्त्री-पुरुष समानता, बदलत्या नात्यांची गरज आणि जुन्या सामाजिक चौकटींवर नेमकं बोट ठेवते. ‘मी धरा की धूल आहे’ या मानसिकतेतून बाहेर पडून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या स्त्रीकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देणारा…
अटींचा बॉम्ब
दिलीप कजगांवकर
०३ सप्टेंबर २०२६
या हलक्याफुलक्या पण मिश्कील कथेतून लग्नाच्या वेळी ‘मुलीच्या अटी’ म्हटलं की घरात कसा भूकंप होऊ शकतो, याची भन्नाट गंमत लेखक दिलीप कजगांवकर यांनी आपल्या कथेत उभी केली आहे. नेहा आपल्या अटी घेऊन येते आणि राजच्या घरच्यांची अक्षरशः भंबेरी उडते; पण या अटींच्या मागचं खरं कारण समोर येताच सगळ्यांचाच गैरसमज दूर होतो. सून, मुलगी, सासू-सासरे, माहेर-सासरं आणि लग्नातील अपेक्षा यांकडे थोड्या विनोदी, तर थोड्या हळव्…
चार्वाक कोण होते?
हेरंब कुलकर्णी
२१ ऑगस्ट २०२६
चार्वाक म्हटलं की ‘नास्तिक’ किंवा ‘भोगवादी’ अशीच एक चुकीची ठसवलेली प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते. पण खरंच चार्वाक एवढेच होते का? धर्म, कर्मकांड, स्वर्ग-नरक, पुनर्जन्म यांना प्रश्न विचारत प्रत्यक्ष अनुभव, तर्क आणि मानवी स्वातंत्र्याला महत्त्व देणाऱ्या या विचारपरंपरेचा इतिहास नेमका काय आहे, हे समजून घेणं आजही महत्त्वाचं आहे. ज्येष्ठ अभ्यासक जगदीश काबरे यांच्या ‘चार्वाक कोण होते?’ या पुस्तकातून चार्…
The girl on the bridge was not inspiring. She failed.
Azhar Nadaf
०४ ऑगस्ट २०२६
Development is often reduced to statistics, economic growth, or stories of individual resilience. In this thought-provoking essay, Azruddin Sadik Nadaf argues that real development lies in transforming the systems that produce inequality, not merely celebrating those who overcome it. Drawing from his work with the children of migrant sugarcane workers and his learning at the Indian School of Devel…
सांस्कृतिक राजकारणाची पायाभरणी करणाऱ्या अण्णाभाऊ साठेंवरील माहितीपट: एक अनुभव
मिलिंद चंपानेरकर
०१ ऑगस्ट २०२६
अण्णाभाऊंच्या तेजस्वी कार्यकर्तृत्वाला साऱ्याजणींचा सलाम!!
सांस्कृतिक राजकारणाची पायाभरणी करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावरील माहितीपट तयार करताना आलेल्या अनुभवांवर आधारित हा मिलिंद चंपानेरकर यांचा लेख आहे. अण्णाभाऊंच्या लोकनाट्य परंपरेचा मागोवा घेत जवळपास नऊ वर्षांच्या संशोधन, प्रवास आणि दस्तावेजीकरणातून त्यांनी अण्णाभाऊंच्या समृद्ध सांस्कृतिक वारशासह त्यांनी उभारलेल्या सांस्कृतिक रा…
विवेकाच्या खुनाची मूक संमती
प्रा. गुलाब वाघमोडे
३१ जुलै २०२६
प्रा. गुलाब वाघमोडे यांच्या या लेखात महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारपरंपरेच्या पार्श्वभूमीवर वाढती अंधश्रद्धा, बुवाबाजी, व्यक्तिपूजा आणि विवेकवादावर होत असलेले हल्ले यांचा परखड वेध घेतला आहे. अशोक खरात प्रकरणाच्या निमित्ताने लेखक समाज, राजकारण आणि व्यवस्थेच्या भूमिकेवर कठोर प्रश्न उपस्थित करतात. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या विचारांचा आधार …