.png)
अल्फा मेल
बिपिनचंद्र चौगुले
२८ सप्टेंबर २०२५
माध्यमांतर: बिपिनचंद्र चौगुले यांनी ‘अल्फा मेल’ या संकल्पनेवर आपला सखोल विचार मांडला आहे. भारतामध्ये लिंगभावसमानतेसाठीचा प्रवास सोपा नव्हता. १९७४ मध्ये ‘Towards Equality’ अहवाल आल्यानंतर महिलांविषयीच्या धोरणांमध्ये आणि चर्चेत मोठा टप्पा गाठला गेला. पुढे २०२४ मध्ये या अहवालाला ५० वर्षे पूर्ण झाली आणि आज २०२५ मध्ये आपण मागे वळून पाहतो आहोत. या पन्नास वर्षांच्या वाटचालीत काही सकारात्मक बदल झाले, श…